ब्रिटीशांच्या काळातही सैन्य, पोलीस भरतीसाठी आजच्या सारख्या रांगा लागत.उध्वस्त ग्रामीण अर्थव्यवस्थेतील ही निर्वासित झालेली मुले रोजंदारीच्या शोधात निघालेली. राजकीय किंवा गुंड टोळ्याकडे सहज आकर्षित होतात. तालिबान, नक्षल, या रूपातही हीच मुलेअसतात. हे लक्षण राजकीय, सामाजिकआणिआर्थिक दुरावस्थेचे आहे. ह्यावर तांतडीने उपाय व्हायला पाहिजेत.
या सोबत पहा : https://restructuringagriculturaleconomy.blogspot.in/2016/06/are-we-waiting-for-collapse-of-social.html
या सोबत पहा : https://restructuringagriculturaleconomy.blogspot.in/2016/06/are-we-waiting-for-collapse-of-social.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा